Category Explainer

भारताच्या किनारपट्टीवरील चक्रीवादळांची तीव्रता हवामान बदलामुळे वाढते का?

डॉ. पार्थ ज्योती दास यांच्या इन्पुटसह सूज मेरी जेम्स  भारत हा तीन बाजूंनी महासागरांनी वेढलेला एक उपखंड आहे, ज्यामुळे तो चक्रीवादळांना विशेषतः संवेदनशील आहे. तथापि, पूर्व किनारपट्टी पश्चिमेपेक्षा अधिक संवेदनशील आहे, विशेषत: ओडिशाचा पूर्व किनारा, तो तिथल्या सर्व किनारपट्टीच्या राज्यांमध्ये…

वातावरणीय नदी आणि भारतीय हवामानावर तिचा प्रभाव काय आहे हे स्पष्ट केले 

सुजा मेरी जेम्स द्वारे जैवविविधतेची भूमी असलेल्या भारतावर हवामानाचा तीव्र ताण आहे. मुसळधार पावसापासून ते उष्णतेपर्यंत, लोकसंख्येला अत्यंत धोका आहे. ‘वातावरणातील नद्यांवर’ हवामान बदलाचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये या प्रदेशात अलिकडच्या काळात तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे एक प्राथमिक कारण…

द्रवीभूत नैसर्गिक वायू ,म्हणजे काय आणि तो हवामान बडालामध्ये कसे योगदान देत आहे? याविषयी वर्णन करणारा लेख

आयुषी शर्माद्वारे अलीकडेच भारत आणि रशिया यांनी ऊर्जा सहकार्यावर सामंजस्य करारावर साह्य केल्या. या सामंजस्य करारामध्ये रशियाकडून भारताला दीर्घकालीन द्रवीभूत नैसर्गिक वायूचे वितरण करण्याबाबत विचार  करण्यात आला आहे. नोवाटेकने. जो रशियातील सर्वात मोठ्या LNG पुरवठादार आहे, GAIL सह अनेक भारतीय…

वर्णन केले | पर्यावरणीय स्थिरता, हवामानातील लवचिकता आणि मानवी आरोग्यासाठी पाणथळ जागा इतक्या महत्त्वाच्या का आहेत

डॉ. पार्थ ज्योती दास यांचे द्वारे ‘महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जैवविविधतेसाठी पाणथळ जागेची महत्त्वाची भूमिका – आणि ते प्रदान करीत असलेल्या हवामान बदल आणि शाश्वत विकासावरील उपाय यांची कबुली देण्याची वेळ आली आहे. जगातील पाणथळ जागांचे होणारे नुकसान थांबविण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता…

वर्णन केले आहे I El निनो हे काय आहे जे 2023 मध्ये उद्भवू शकते आणि भारतात तीव्र दुष्काळ पडू शकतो.

डॉ पार्थ ज्योती दास यांच्या इनपुटसह मंजोरी बोरकोटोकी यांचेद्वारे.        स्पॅनिश भाषेमध्ये ‘अल निनो’ या वाक्यांशाचा, लहान मुलगा किंवा ख्रिस्त चाइल्ड असा अर्थ होतो. NOAA नुसार, 1600 च्या दशकात जेव्हा दक्षिण अमेरिकन मच्छिमारांनी पॅसिफिक महासागरात उबदार पाण्याचा असामान्य प्रवाह पाहिला तेव्हा…

वर्णन केले I भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधीलसप्तऋषीम्हणून गणल्या जाणाऱ्याग्रीन ग्रोथमध्ये कशाचा समावेश आहे?

एक स्वागतार्ह पाऊल म्हणून, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये, हरित ऊर्जा, हरित गतिशीलता, हरित विकास, हरित शेती आणि ग्रीन क्रेडिट्स यासारखी क्षेत्रे ठळकपणे वैशिष्ट्यीकृत म्हणून समोर आली. सीतारामन यांनी निवेदन केले…