Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

Category हवामान बदल

72% प्रतिसादकर्त्यांना कधीतरी हवामानाच्या चिंतेचा सामना करावा लागला: सीएफसी इंडिया सर्वेक्षण

आयुषी शर्माद्वारे  23 मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हवामान दिनानिमित्त क्लायमेट फॅक्ट चेकने आपल्या भारतीय वाचक आणि सबस्क्राईबर्समध्ये हवामानशास्त्राशी संबंधित विविध घटकांबद्दल त्यांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. पारंपारिक पद्धती कार्य करतात यावर काही प्रतिसादकर्त्यांचा विश्वास कसा आहे…

द्रवीभूत नैसर्गिक वायू ,म्हणजे काय आणि तो हवामान बडालामध्ये कसे योगदान देत आहे? याविषयी वर्णन करणारा लेख

आयुषी शर्माद्वारे अलीकडेच भारत आणि रशिया यांनी ऊर्जा सहकार्यावर सामंजस्य करारावर साह्य केल्या. या सामंजस्य करारामध्ये रशियाकडून भारताला दीर्घकालीन द्रवीभूत नैसर्गिक वायूचे वितरण करण्याबाबत विचार  करण्यात आला आहे. नोवाटेकने. जो रशियातील सर्वात मोठ्या LNG पुरवठादार आहे, GAIL सह अनेक भारतीय…

ग्लोबल वॉर्मिंग जर खरोखर असेल तर तर एवढी थंडी का?

दावा  ग्लोबल वॉर्मिंग असे काहीही नसते, अन्यथा हिवाळे एवढे थंड राहिले नसते वस्तुस्थिती  ग्लोबल वार्मिंगमुळे हिवाळा अधिक थंड आणि तीव्र होऊ शकतो. ते काय दावा करतात  सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट्स आल्या आहेत ज्यात दावा केला आहे की ग्लोबल वॉर्मिंग…

उत्तर भारताकरिता उबदार हिवाळा, दक्षिण भारताकरिता थंड हिवाळा. हवामान बदल?

आयएमडीद्वारे सिझनल आऊटलूकच्या तापमान आणि पर्जन्य याविषयीच्या तपशिलानुसार, यावर्षी हिवाळा ऋतू हा भारताच्या दक्षिण भागासाठी नेहमीपेक्षा थंड असण्याचा तर तोच भारताच्या उत्तर भागासाठी उबदार असण्याचा अंदाज वर्तविला आहे.  या भागातील उबदार तापमानासोबतच डिसेंबर मध्ये कोरडे दिवस असू शकतील, कारण भारतात…

हवामान बदलामुळे हिंदी महासागरात आणि आजूबाजूच्या भागांमध्ये उग्र लहरी दिवस वाढू शकतात.

अत्याधिक लहरी घटनांवरील अलीकडील संशोधनानुसार, हिंद महासागर, उत्तरी अरबी समुद्र, आणि मध्य बंगालचा उपसागर यामध्ये , वातावरणातील बदलामुळे नजीकच्या भविष्यात उग्र लहरी  दिवसांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकते. विशेषत: किनारपट्टीच्या ठिकाणी, या संशोधनामुळे  जीवित व मालमत्तेवर होणारे प्रलयंकारी परिणाम टाळण्यासाठी…

हवामान बदलामुळे भारतात आरोग्याशी संबंधित जोखीम वाढत आहेत: स्टडी

हवामान बदलामुळे भारतातील विविध आरोग्य-संबंधित जोखमी वाढत आहेत ज्यामुळे जीव आणि उपजीविकेचे नुकसान होण्याच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे.हे जगाच्या अग्रगण्य हेल्थ जर्नल्सपैकी एक, द लॅन्सेटने अलीकडेच आरोग्य आणि हवामान बदलावरील लॅन्सेट काउंटडाउनची 2022 आवृत्ती प्रकाशित केल्याने हे समोर आले…

हवामान बदल? जीवाश्म इंधन खाणींसाठी भारतात अजूनही झाडे तोडली जात आहेत.

अनुराग बरुआ / ऑक्टोबर 8, 2022 / हवामान बदल, वैशिष्ट्य, जीवाश्म इंधन जेंव्हा संपूर्ण जग पूर्वी कधीही नव्हता एवढा हवामान बदलाचा प्रभाव अनुभवीत आहे आणि वाढते आंतरराष्ट्रीय एकमत उदयास आले आहे की जागतिक हवामान उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर  लवकरात…