Physical Address

23,24,25 & 26, 2nd Floor, Software Technology Park India, Opp: Garware Stadium,MIDC, Chikalthana, Aurangabad, Maharashtra – 431001 India

सीएफसी इंडिया

सीएफसी इंडिया

ट्विटरवर केलेल्या दाव्यांच्या विरुद्ध हवेची गुणवत्ता अस्थमा उत्तेजित करू शकते

विवेक सैनी द्वारे दावा: हवेच्या गुणवत्तेमुळे अस्थम्याचा अटॅक येत नाही. दमा ही ऍलर्जन्समुळे उद्भवणारी ऍलर्जीक स्थिती आहे; धूर आणि इतर कण उत्सर्जन (PM2.5) हे ऍलर्जन्स नाहीत. तथ्य: हवेच्या गुणवत्ता निर्देशांकामध्ये प्रामुख्याने सहा प्रदूषक ओझोन, पार्टिक्युलेट मॅटर, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड,…

हवामान बदल हा पृथ्वीच्या सौर कक्षेत झालेल्या बदलामुळे होतो का?

विवेक सैनीद्वारे दावा: नासाने हे कबुल केले आहे की हवामानातील बदलामागे पृथ्वीची सौर कक्षा हे कारण आहे, जीवाष्म इंधन जाळणे हे कारण नाही   तथ्य: चुकीची माहिती. जीवाश्म इंधन जाळल्याने कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचे पृथ्वीच्या वातावरणात थेट उत्सर्जन किंवा…

अभ्यासात आढळून आले आहे की भूजल अतिप्रमाणात काढल्याने पृथ्वीचा अक्ष बदलला आहे! हवामान बदलावर त्याचे परिणाम काय झाले आहेत?

आयुषी शर्माद्वारे अलीकडील अभ्यासानुसार, शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा अतिवापर केल्याने पृथ्वीचा फिरण्याचा अक्ष बदलला आहे. अहवालात असे नमूद केले आहे की, 1993 ते 2010 या दरम्यान, लोकांनी जवळजवळ 2,150 गिगॅटन भूजल काढले आहे, ज्यामुळे पृथ्वीचा अक्ष प्रतिवर्ष 4.36 सेमी. ने…

टोमॅटोच्या दरात 400% ने वाढ : हवामान बदल कारणीभूत आहे का?

आयुषी शर्मा द्वारे टोमॅटोच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे भारतीय घरांसाठी स्वयंपाकघरातील मासिक बजेट वाढले आहे आणि अनेकांनी टोमॅटो खाणेही सोडले आहे. अलीकडील आठवड्यांमध्ये रिटेल स्टोअर्समध्ये टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत आणि तज्ञांना किंमत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पर्यावरणीय, लॉजिस्टिक आणि…

ज्वालामुखी हा मानवाने आतापर्यंत निर्माण केलेल्या कार्बन डायऑक्साइड आणि हानिकारक वायूंपेक्षाअधिक  कार्बन डायऑक्साइड आणि हानिकारक वायू सोडतो का?

विवेक सैनी यांचेद्वारे  दावा: माउंट एटना ज्वालामुखीतून, संपूर्ण इतिहासात मानवाने जेवढे कार्बन उत्सर्जन केले त्यापेक्षा जास्त, CO2 आणि हानिकारक वायू एकाच वेळी हवेत सोडले गेले होते.. तथ्य: दिशाभूल करणारा. मानवाचे कार्बन सायकलमधील योगदान हे जगातील सर्व ज्वालामुखींच्या योगदानापेक्षा 100 पट अधिक…

हवामानातील बदल ‘तीव्र दुष्काळाची’ वारंवारता वाढवीत आहे, असे अलीकडील अभ्यासात आढळून आले आहे.

आयुषी शर्माद्वारे  नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील “तीव्र दुष्काळाचा जागतिक अंदाज, उबदार होत असलेल्या हवामानातील वाढलेला धोका दर्शवितो” यावरील अभ्यासात असे आढळून आले आहे की जगभरातील दुष्काळाच्या घटनांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या तत्सम अभ्यासात असे आढळून…

शहरी आणि शहरालगतची शेती: कार्बन साठा कमी करण्यात मदतीचा हात

 विवेक सैनी यांचेद्वारे भारतीय महानगरांमध्ये, शहरी आणि शहरालगतची शेती (UPA) पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचे साधन म्हणून अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. संभाव्य अतिवृद्धी असूनही, IIT-मद्रासच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की UPA, कार्बन साठा वाढविण्यात आणि शहरी…

ग्लोबल वॉर्मिंगच्या आरोग्याच्या विषमतेवर होणाऱ्या नकारात्मक प्रभावाचा सामना करण्यासाठी भारताला हवामान-लवचिक आरोग्य उपक्रमांची गरज का आहे?

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मानव पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या स्मरणार्थ, 1972 मध्ये 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला. गेल्या आठवड्यात जागतिक पर्यावरण दिनाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त, पर्यावरण संरक्षणासाठी जगाच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हवामान बदलामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी…

CSE च्या भारताच्या पर्यावरणाची स्थिती 2023, मधील महत्त्वाच्या गोष्टी: आकडेवारीमध्ये

आयुषी शर्माद्वारे अलीकडेच, The State of India’s Environment 2023: In Figures हे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) द्वारे डाउन टू अर्थ सह प्रकाशित करण्यात आले. या अभ्यासात भारतातील राज्यांच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले आहे आणि चार महत्त्वाच्या निकषांच्या आधारे…

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांनी भारताला जगातील सर्वात मोठ्या प्रदूषकांपैकी एक म्हटले आहे: त्या कशा चुकीचा आहेत ते याठिकाणी दिले आहे

आयुषी शर्मा यांचेद्वारे दावा: जगाला भारत आणि चीनचा सामना करणे आवश्यक आहे कारण ते सर्वात मोठे प्रदूषक आहेत वस्तुस्थिती: दरडोई उत्सर्जनाच्या बाबतीत यूएसए सर्वात मोठा प्रदूषक आहे (भारताच्या तुलनेत सुमारे 6 पट) आणि एकूण GHG उत्सर्जनाच्या बाबतीत (भारतापेक्षा 3 पट)…